
मागे वळून पाहताना दुरच्या क्षितीजावर एक लाजरी ,कृश मूर्ती दिसते...जीला कधी कोणीही ओळखत तर नव्हतेच पण तीही कुणाला ओळखत नव्हती...दूरवर गेलेल्या त्या दिवसांची आठवण आजही ताजी आहे...आज त्या आठवणी उजळतात तेव्हा डोळे भरून येते मन गलबलते..सारा प्रवासच मग अंधूक दिसू लागतो.
१८ मार्च १९७४ पासूनचा हा प्रवास एका ध्येय्याने.. एकाच उद्देशाने..ह्या पुण्यात आपल्याला रहायचेय..
जिद्द कायम ठेवत ही वाटचाल सुरू केली...अविरत..
अनेक अनुभव साठवत अनेकांचे पुत्रवत..
मित्रवत प्रेम मिळवत ...
सुभाष इनामदार, सातारा (सध्या मुक्काम पुणे)
आठवणीतले पुणे
साठलेल्या मनाच्या कप्प्वात अनेक गोष्टी असतात. त्या मनमोकळे लिहणे हा उद्देश..
No comments:
Post a Comment